राज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्षात ठेवा !

‘धर्मनिष्ठ प्रजेलाच धर्मराज्य प्राप्त होते. तेव्हा प्रजेनेच आता स्वतःला पालटायला हवे. प्रजेच्या योग्यतेप्रमाणे तिला तिचा नेता किंवा राजा मिळतो, हे सूत्र लक्षात घेता जनतेने आता धर्मनिष्ठ व्हायची वेळ आली आहे. त्यासाठी आपण धर्मराज्य आणि निधर्मी राज्य यांची परंपरा आणि दोन्हीतील भेद पाहूया.

हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरात आणण्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले गुह्य ज्ञान !

सनातन धर्म म्हणजे काय ? सनातन धर्म राज्य म्हणजे काय ?, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेल्या विवेचनाचा पूर्वार्ध काल आपण पाहिला आज उत्तरार्ध पाहू.

हिंदु राष्ट्रातील धर्मध्वज

विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले भावी हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असेल. त्यामुळे हिंदु राष्ट्रात राष्ट्रध्वज नाही, तर धर्मध्वज असेल. याचे कारण म्हणजे राष्ट्रध्वजापेक्षा धर्मध्वज महत्त्वाचा.

रामराज्यात शिक्षण कसे होते ?

श्रीरामाने स्वतंत्र शक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण केले होते. रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते.

स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !

‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्‍या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले.

राष्ट्राची समृद्धी स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला भुकेकंगाल करणारी राज्यपद्धती नको, तर सत्त्वप्रधान हिंदु राष्ट्र हवे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !

इंडिया नको; हिंदुस्थान म्हणा !

हिंदुस्थान आणि भारत म्हणजे आपल्या दैदीप्यमान, उज्ज्वल पूर्वजांकडून, मिळालेली देणगी आणि इंडिया हे इंग्रज जातांना चिटकवून गेलेले बिरूद.

धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य ! (भाग २)

‘हिंदु संस्कृती आणि हिंदुभू यांच्या थोरवीचे अगणित पैलू आहेत. ‘गुरु-शिष्य परंपरा’ हा असाच एक अनमोल पैलू ! ‘गुरु-शिष्य’ म्हटले की, तपस्वी मुनी आणि त्यांची सेवा करणारे शिष्य, असे दृश्य डोळ्यांसमोर उभे रहाते.

धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य ! (भाग १)

आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.