नाथ संप्रदायातील ऊर्ध्वयू प.पू. स्वामी विद्यानंद

प.पू. स्वामी विद्यानंद (उपाख्य दामोदर केशव पांडे) अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे प.पू. स्वामी विद्यानंद यांचा जन्म झाला.

पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले थोर विठ्ठलभक्त श्री. रुक्मांगद पंडित

‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.

श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळवण्याच्या यशामध्ये जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे योगदान

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्रा असून त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५० या दिवशी जौनपूर जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) सांडीखुर्द गावात झाला.

श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे संत गोरा कुंभार

तेरेडोकी गावात संत गोरा कुंभार नावाचे एक विठ्ठलभक्त होते. ते कुंभारकाम करत असतांनादेखील पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन आणि त्याच्या नामस्मरणात नेहमी मग्न असत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव !

संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले.

प.पू. दास महाराज यांनी बालपणापासून केलेली मारुतीची भक्ती आणि त्यांना ध्यानावस्थेतील मारुतिरायाचे झालेले सगुण दर्शन !

‘२३.४.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधक श्री. दिवाकर आगावणे यांना त्यांचा सत्संग लाभला. त्या वेळी प.पू. दास महाराज यांनी श्री. दिवाकर यांना त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांना झालेले मारुतिरायाचे दर्शन यांविषयी अवगत केले.   १. लहानपणी नारळाच्या झाडावर चढल्यावर ३० – ३५ फुटांवरून खाली पडूनही काही इजा न होणे … Read more

संत कबीरांचे आध्यात्मिक सामर्थ्य !

कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली.

पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पोर्तुगिजांना ‘सळो कि पळो’ केेले, त्यांचे ते धारिष्ट्य आणि ती बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पहात राहिले. त्यांच्यावर आक्रमण करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. संभाजी महाराज युद्धात उतरलेेले पहाताच व्हॉईसरॉयने हे युद्ध आपणाला महाग पडणार, याची खूणगाठ मनाशी बांधली.