देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट !
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
म्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली.
अधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे…
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
डॉ. श्रीनारायण सिंह यांना वर्ष २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून ‘तोंडखुरी पायखुरी’ या गायीच्या लसीच्या शोधासाठी प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे कार्य करत आहेत. सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !,
९ फेब्रुवारी या दिवशी कामोठे येथे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेच्या सौ. संगीता लोटलीकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते.
बेंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त, म्हणजेच १३ फेब्रुवारीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्या प्रदर्शनाला केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी नुकतीच भेट दिली.
सनातन संस्थेने हिंदुत्व जागृतीकरता जे आध्यात्मिक कार्य हाती घेतले आहे, ते अतिशय योग्य असून प्रभावी आहे. सनातनचा आश्रम अप्रतिम आहे. समस्त भारतवासीय आणि विदेशी यांनी जर या आश्रमाला भेट दिली, तर त्यांचीही ईश्वराप्रती श्रद्धा दृढ होईल आणि तेही साधना करायला लागतील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पाहून स्वामीजींनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी ‘‘कर्नाटकमध्ये झालेल्या समितीच्या सभेला मी गेलो होतो. समितीने संघटन चांगले केले आहे. तुमच्या गुरुदेवांना हा प्रसाद द्या आणि हे अर्पणरुपी आशीर्वाद द्या’’, असे म्हणून ५० रुपये आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला.