नामजपाविषयीचे अपसमज (गैरसमज)
भगवंत गुप्त असला, तरी त्याचे नाम गुप्त नाही. त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो.
भगवंत गुप्त असला, तरी त्याचे नाम गुप्त नाही. त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो.
सत्ययुगापासून अलंकारांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक युगात सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प होत जाऊन रज आणि तम गुणांचे प्राबल्य वाढत गेले तशी आसुरी अलंकारांची निर्मिती होऊ लागली. ती कशी, हे जाणून घेऊया.
विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत.
अमावास्येच्या रात्रीनंतर हळूहळू पहाट होते. त्या वेळेस सूर्याची पुसटशी लालीमा असते. ती लालीमा म्हणजे सूर्योदयाचा संकेत असतो. तसेच अंधःकाराच्या समाप्तीचा संकेत असतो. त्या लालीमेच्या उदयानेच सृष्टीत परिवर्तन होण्यास आरंभ होतो.
वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.
देवता (मूर्ती आदी), गुरु आणि भगवान चण्डेश्वराच्या द्रव्याचे दान, लंघन (अयोग्य व्यय) आणि भक्षण या तिघांनी पाप लागते.
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत.
प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले आणि धर्माला तेज प्राप्त झाले.
हनुमान जयंतीचा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे.