राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.
आज आपण समष्टी साधना चांगली होण्यासाठी अजून एका महत्त्वपूर्ण पैलूविषयी समजून घेणार आहोत. तो पैलू आहे, दायित्व घेऊन सेवा करणे ! दायित्व म्हणजे जबाबदारी ! व्यावहारिक जीवनात जबाबदारीमुळे सहसा ताणतणाव वाढतो, तर अध्यात्मात दायित्व घेण्यामुळे शरणागती आणि देवाशी अनुसंधान वाढते. आपल्यामध्ये व्यापकत्व निर्माण होते.
मागील दोन सप्ताहात आपण सत्सेवेचे महत्त्व काय आहे ?, सत्सेवेच्या माध्यमातून अष्टांग साधना कशी होते, याविषयीची सूत्रे जाणून घेतली होती. आजच्या सत्संगात आपण आताच्या काळात सत्सेवेची कोणती माध्यमे आहेत, आपल्या दैनंदिन व्यापातही आपण सत्सेवा कशी करू शकतो, हे समजून घेणार आहोत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर-कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते, असे सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. ते सनातन संस्था आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद’! यावर ‘लोकमान्य सभागृह’,
मागच्या सत्संगात आपण अध्यात्मप्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे, हे समजून घेतले होते. अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे. त्याविषयीची एक सुंदर कथा आहे. एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले आणि सांगितले…
‘सनातनचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय वाढवणे अत्यावश्यक आहे.
नामजपादी उपायांच्या वेळी न झोपता प्रयत्नपूर्वक नामजप करा. भजने ऐकत नामजप करण्यापेक्षा नुसता नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा !
सध्या विद्यार्थ्यांसाठी तणाव ही विशेष समस्या झाली आहे.
सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै २०२४ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरात ७५ ठिकाणी होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा.