‘डे’ज आणि शुभेच्छा !
पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदेशी पार्श्वभूमी असलेल्या ‘डे’ज या पद्धतीची आवश्यकता का आहे ? असे एकदिवसीय प्रेम व्यक्त करून काय साध्य होणार आहे ?
पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदेशी पार्श्वभूमी असलेल्या ‘डे’ज या पद्धतीची आवश्यकता का आहे ? असे एकदिवसीय प्रेम व्यक्त करून काय साध्य होणार आहे ?
कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्वर भैया दासजी महाराज म्हणाले, ‘‘मी प्रत्येक वेळी कुंभ झाल्यावर कर्जबाजारी होतो; परंतु प्रथमच या वेळी माझ्यावर कसलेच ऋण (कर्ज) झालेले नाही.
या वर्षीच्या प्रयाग येथील कुंभमेळ्याला उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील स्वामी रामरसिक दासजी महाराज आले होते. तेव्हा ते सनातन संस्थेच्या साधकांच्या संपर्कात आले. त्यांनी सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार काढले
काकांना स्वभावदोष-निर्मूलन प्रकियेविषयी समजल्यावर ते केवळ ही प्रक्रिया शिकण्यासाठी रामनाथीला गेले आणि सौ. सुप्रियाताई घेत असलेल्या व्यष्टी आढाव्याला बसून त्यांनी प्रक्रिया शिकून घेतली
संतांच्या चरणांतून सर्वाधिक चैतन्याचे प्रक्षेपण होत असते.त्याप्रमाणे अवतारी कार्य करत असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोक्यावरील केसांच्या मुळातून समष्टीसाठी आवश्यक चैतन्य प्रक्षेपित होत असते.
सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर आणि सौ. सानिका सिंह यांनी प्रभु श्रीराम अन् श्री हनुमान यांच्याविषयी विशेष माहिती उपस्थित भाविकांना सांगितली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खचून न जाता संघर्ष करत आणि सर्व लोटलीकर कुटुंबियांवर साधनेचे संस्कार करत त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणा-या श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या.
श्री. आनंद जोग यांनी ‘नॉटीकल सायन्स’मध्ये शिक्षण घेऊन ‘नेव्ही’त काम केले आहे. कालांतराने अत्तरांची निर्मिती करणे, याकडे त्यांचे लक्ष केंद्रित झाल्याने आणि त्यांना मनापासून या गोष्टींची आवड असल्याने त्यांनी ‘पर्फ्युमरी’चे विविध कोर्स केले आहेत.
‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास त्यांचा आपल्या साधनेवर परिणाम होतो. आपली साधना त्या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यात व्यय (खर्च) होते.
मेंदूच्या ज्या भागात आपल्या भावना आणि आठवणी निर्माण होतात, त्या भागाशी गंध जोडलेला आहे. त्यामुळे गंधाचे सगळ्यांत मोठे नाते आठवणींशी आहे.