भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’ !
भगवान श्री महाविष्णु हा विश्वपालक आहे. त्याच्याच कृपेने हे विश्व नियंत्रित होते. सध्या युगांचा संधीकाळ चालू आहे
भगवान श्री महाविष्णु हा विश्वपालक आहे. त्याच्याच कृपेने हे विश्व नियंत्रित होते. सध्या युगांचा संधीकाळ चालू आहे
नवी देहली येथील एम्स रुग्णालयामध्ये जंतूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी ‘नमस्कार’ करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने ४ आणि ६.९.२०१९ या दिवशी गुरुग्राम येथील महाराष्ट्र मंडळात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
मतचाचणीमध्ये ४१ टक्के नागरिकांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी योग्य असल्याचे, तर ५९ टक्के नागरिकांनी सनातन संथेवरील बंदीची मागणी योग्य नसल्याचे मत नोंदवले आहे.
कर्नाटक येथील विनयगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात २५ नोव्हेंबर २०१९ या दिवशी महारुद्रयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला.
कर्नाटक येथील देवीउपासक हरिशगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात कार्तिक कृष्ण पक्ष सप्तमी (१९ नोव्हेंबर २०१९) या दिनी असलेल्या श्री काळभैरव जयंतीच्या औचित्याने श्री काळभैरवयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला.
उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांनी २ डिसेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणा-या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.
सनातन संस्थेच्या वतीने भांडुप (पूर्व) येथील अवी क्लासेस येथे आणि मुलुंड येथील रिचमंड इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये १ डिसेंबर या दिवशी ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व जपले. अशा हिंदुत्वाच्या मुशीतच श्री. उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. सनातन संस्था हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी ‘सनातन संस्था महाराष्ट्रात आतंकवाद पसरवते’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत तिचा सहभाग आहे,’ असे आरोप करून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्रातील नव्या सरकारकडे केली आहे.