(म्हणे) ‘अग्निहोत्र अवैज्ञानिक आहे !’
अग्निहोत्र अवैज्ञानिक असून ‘याद्वारे आजार बरा होतो’, हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे, असे मत अंनिसच्या जळगाव शाखा आणि मराठी विज्ञान परिषद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
अग्निहोत्र अवैज्ञानिक असून ‘याद्वारे आजार बरा होतो’, हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे, असे मत अंनिसच्या जळगाव शाखा आणि मराठी विज्ञान परिषद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
‘होळीच्या दिवशी गुलालाने पुष्कळ प्रमाणात खेळल्यानंतर त्वचेला लागलेला रंग घालवणे अवघड होते.
हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील भूलोकावरील शिवक्षेत्री म्हणजेच सनातनच्या आश्रमात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शतचंडी याग देवीच्याच उपस्थितीत संपन्न झाला.
उडुपी (कर्नाटक) येथील संत उदयानंद स्वामी यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.
लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २००८ मध्ये लिहिलेल्या ‘एन्ड ऑफ डेज् : प्रीडिक्शन अँड प्रोफेसीज अबाउट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात वर्ष २०२० मध्ये न्यूमोनियासारख्या आजाराचा संसर्ग जगभर वाढण्याची शक्यता वर्तवली होती.
क्रिकेट क्षेत्रात ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू’ असा बहुमान मिळवलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी -होड्स यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून नमस्काराच्या मुद्रेत गंगास्नान करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले आहे.
सनातन संस्थेच्या वतीने विश्रामबाग (सांगली) येथील खरे मंगल कार्यालय येथे १ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
‘कोरोना’ हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुस-यालाही त्याची लागण होते. यामुळे नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.
मिलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.