आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १

‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’

नैसर्गिक आपत्तींच्या तीव्रतेच्या संदर्भात संतांचा द्रष्टेपणा आणि त्यांचे कार्य

‘मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तींची तीव्रता जाणवत आहे. या नैसर्गिक आपत्तीरूपी संकटांच्या संदर्भात द्रष्टे संत अनेक वर्षांपासून समाजाला सावध करत आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी करावयाच्या आवश्यक आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात मार्गदर्शनही करत आहेत;

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

सध्या भारतातील महानगरे, तसेच अन्य मोठी शहरे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रोगराई हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

‘आम्ही सनातनधर्मी हिंदु आहोत’, हे अभिमानाने सांगा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

आज कोरोना आपत्तीमध्ये संपूर्ण विश्‍व आचरणाने हिंदु बनत आहे. ते स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यास आतुर झाले आहेत.

गायीमधील ‘अँटीबॉडीज’द्वारे कोरोनावर मात करणे शक्य ! – अमेरिकेतील औषध बनवणार्‍या आस्थापनाचा दावा

अमेरिकेतील औषधांचे उत्पादन करणा-या ‘सॅब बायोथेराप्यूटिक्स’ या आस्थापनाने ‘गायीच्या शरिरातील ‘अँटीबॉडीज’ (रोगप्रतिकार शक्ती) कोरोनाबाधितांवर गुणकारी ठरू शकेल’, असा दावा केला आहे.

आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ जनजागृती !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली.

‘ऑनलाईन’ उपक्रमांचा बागुलबुवा आणि पालकांनी मुलांना वेळ देण्याची आवश्यकता !

दळणवळण बंदीमुळे बर्‍याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप आहे. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.

अनेक विकारांवरील औषध असणारा विडा

भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.

मनोविकारतज्ञांनो, डॉक्टरांनो आणि वैद्यांनो मनोरुग्णांना आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यावयाची सिद्धता

बहुतेक सर्व मध्यम आणि तीव्र मनोविकार हे तीव्र स्वभावदोष, तीव्र प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास या तीन कारणांमुळे होतात.

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील सहज संवादातून उलगडलेली सद्गुरु (डॉ.) गाडगीळ यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सनातन संस्थेच्या समष्टी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३१ मे २०२० या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली.