आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ९

कुटुंबातील व्यक्तींना असलेल्या विकारांनुसार कोणती औषधे किती प्रमाणात विकत घ्यावीत, तसेच भविष्यात लागू शकतील, अशी नेहमीच्या विकारांवरील कोणती औषधे घेऊन ठेवावीत, यांविषयी जवळचे डॉक्टर किंवा वैद्य यांना विचारावे.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ८

पावसाळा चालू असल्याने खरेदी केलेले धान्यादी पदार्थ वाळवता येणार नाहीत, तरी ते पदार्थ टिकण्यासाठी अन्य उपाय करता येतील.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ७

आपत्काळात बाजारपेठेत अनेक नित्योपयोगी वस्तूंचा तुटवडा असेल, त्या महाग होतील किंवा मिळणारही नाहीत. अशा वेळी पुढील पर्याय उपयोगी ठरतील. यांतील शक्य होतील तेवढे पर्याय आतापासूनच कृतीत आणण्याचा सराव करावा.

हिंदु राष्ट्रवाद आपल्या देशाचा धर्म असून ती काळाची आवश्यकता ! – कांची कामकोटीपीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती

हिंदु राष्ट्रवाद ही आमची लौकिक जीवनातील मूलभूत धारणा आणि सिद्धांत आहे. हा राष्ट्रवाद आपण प्राप्त केला पाहिजे. मानव म्हणून जीवन व्यतीत करण्यापूर्वी आपण एक राष्ट्र म्हणून जीवन जगले पाहिजे.

नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात हिंदूंवरील आघातांवर संबंधी विचारमंथन !

पाकिस्तानातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचा कार्यात प्रत्येक हिंदूने स्वतःचे योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य राजस्थानमधील निमित्तेकम या संस्थेचे अध्यक्ष श्री. जय आहुजा यांनी केले.

गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि सवंग लोकप्रियतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रतिवर्षी चित्रविचित्र रूपांतील आणि अवाढव्य आकारांतील श्री गणेशमूर्ती बसवतात.

सामगायन ऐकण्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हिंदु संस्कृतीतील मंत्रपठणाचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांना सामवेदातील काही मंत्रांचे पठण ऐकवण्यात आले.

ऑनलाईन ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झालेल्या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे उद्घाटन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

म्हापसा (गोवा) येथील प.पू. सुशीला आपटेआजी (वय ८३ वर्षे) यांचा खडतर जीवनप्रवास आणि गुरुकृपेने त्या माध्यमातून त्यांची झालेली कठोर साधना !

‘गुरूंपुढे आपण काय आहोत ? त्यांनी जे सांगितले, ते केवळ ऐकायचे आणि तसे वागायचे. ही सर्व गुरूंचीच लीला असते. ते सर्वज्ञ आहेत. देणारेही तेच आणि घेणारेही तेच !’, असे विचार त्या वेळी प.पू. आजींच्या मनात आले.

धर्मरक्षण करण्यासाठी साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रसारक, सनातन संस्था

‘लोकमान्य टिळक यांच्या जयंती’चे औचित्य साधून २३ जुलै या दिवशी सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘शौर्यजागृती’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.