‘योग’ या संकल्पनेला आध्यात्मिक पाया ! – वासंती लावंघरे, सनातन संस्था

‘स्नेहमंच’च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘निरोगी आयुष्यासाठी योगसाधना ही काळाची गरज’ या विषयावर त्या बोलत होत्या.

शांत, संयमी आणि प्रेमभाव या गुणांमुळे गावकर्‍यांना आधार वाटणारे अन् औषधनिर्मिती आणि वैद्यकीय व्यवसाय सेवाभावाने करणारे पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !

६.७.२०२१ या दिवशी पू. भावेकाका यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. भावेकाका यांचा मुलगा श्री. विक्रम भावे यांना लक्षात आलेली वडिलांची वैशिष्ट्ये त्यांच्याच शब्दांत येथे दिली आहेत.

हिंदु धर्मामध्येच स्त्री-पुरुषांना समान मान !

जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला ‘शक्ती’ (प्रकृती), तर पुरुषाला ‘शिव’ मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे.

महर्षि अत्री यांचे सुपुत्र आणि शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि यांच्या तपोभूमीचे भावपूर्ण दर्शन !

महर्षि अत्री आणि ऋषिपत्नी अनुसूया यांनी केलेल्या कठीण तपामुळे साक्षात् शिव ‘दुर्वासऋषि’ यांच्या रूपात अवतरले. आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र हा ब्रह्मदेवाचा अंश आहे, आणि तो महर्षि अत्री अन् अनुसूया यांचा सुपुत्र आहे, तसेच तो दुर्वासऋषि यांचा भाऊ आहे.

सक्षम अन् कणखर असलेली प्राचीन स्त्री आणि अबला आधुनिक स्त्री !

अद्ययावत होऊ पहाणारी, पैसे बेगुमान उधळणारी, मनमानी करणारी, एकाकी, सिगरेट पिणारी, मद्यपान करणारी, उपहारगृहामध्ये पुरुषासमवेत एकटी रहाणारी ती शूर, स्वतंत्र नि मुक्त आहे का ?

सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! – स्वामी विवेकानंद

‘स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे.

प्रसंगी क्षात्रधर्म अंगीकारणार्‍या हिंदु स्त्रिया !

मनाने आणि शरिराने कोमल असणार्‍या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे.

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली.

‘सर्व काही देवच करवून घेतो’, या भावात असणारे आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणारे सनातनचे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा !

पू. आबा कर्मकांडही पुष्कळ भावपूर्ण आणि मनापासून करायचे. त्यामुळे माझ्या मुलींवर कर्मकांड मनापासून करण्याचे आणि इतरही अनेक चांगले संस्कार झाले आहेत.’