कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण
‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.
‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रगाथा ओघवत्या शैलीत लेखन आणि वक्तृत्व यांद्वारे मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.
विश्वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत, तसेच सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचेही छायाचित्रीकरण केले जात आहे. हे छायाचित्रीकरण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांसाठी हा ठेवा उपलब्ध होणार आहे.
अनुक्रमणिका१. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून घरोघरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !२. लागवडीमध्ये समस्या असल्या, तरी त्यांच्यावर उपाययोजना काढून घरोघरी लागवड करणे आवश्यक !३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने कार्तिकी एकादशीपासून सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला आरंभ !४. ३० वर्षांहून जास्त काळापासून घराच्या आगाशीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांविना विषमुक्त अन्न पिकवणार्या पुणे येथील सौ. ज्योती शहा५. … Read more
नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.
‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.
दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.
सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !