सोळा संस्काराचे महत्त्व
‘पूर्वीच्या ऋषींनी मानवजातीच्या उन्नतीसाठी प्रत्येक मानवाला प्राधान्य दिले. त्याला संस्कारित करून पूर्ण उन्नत केल्यास त्याला त्याचा लाभ होईल. तो सर्वसंपन्न होऊन स्वतःचे आयुष्य समर्थतेने आणि आनंदाने व्यतीत करील, तसेच तो समाज उन्नत करण्यासही साहाय्य करील. त्यामुळे समाज सुदृढ होऊन राष्ट्र समर्थ होईल.