दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया आणि दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे

या लेखात आपण ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?’, ‘दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया’ आणि ‘दृष्ट लागण्याचे परिणाम किंवा दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे’, या सूत्रांविषयी माहिती पहाणार आहोत.

नामस्मरण न केल्यास काशीमध्ये मरण येऊनही मुक्ती मिळत नाही, याचे एक उदाहरण !

काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते, स्थिर होत नाही.

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यावर्षी १७ ते ३०.९.२०१६ हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांची दयनीय स्थिती

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणतात की, संगीत साधनेने वैखरीतील वाणीपेक्षा अंतर्मनातील नादब्रह्माला जागृत करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर संपूर्ण जीवन असेच गाण्यात व्यर्थ जाते.

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहीम !

ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ येथे अनेक ठिकाणी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. शाळेत केलेल्या प्रबोधनाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला..

सनातननिर्मित फ्लेक्स फलकांच्या प्रदर्शनाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !

येथील रुक्मिणी पटांगण गणेश मंडळाने सनातन-निर्मित फ्लेक्स प्रदर्शनाद्वारे धर्मप्रसार करून सहस्रो भाविकांपर्यंत धर्मशिक्षण पोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. मंडळाने गणेशोत्सवात लावण्यासाठी १० धर्मशिक्षण फलक प्रायोजित केले होते.

प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी त्यांच्या मृत्यूसमयी करावयाचे आध्यात्मिक उपाय !

काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

तमोगुणाचा प्रभाव न्यून करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांत सात्त्विक परिवर्तन करणारी सात्त्विक उत्पादने !

देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोअर्क, कापूर, उदबत्ती आदी सात्त्विक उत्पादनांच्या वापरामुळे व्यक्तीला चैतन्य आणि देवतांची तत्त्वे यांचा लाभ होतो. यांच्या नित्य वापरामुळे व्यक्तीतील तमोगुण न्यून होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीने धर्माचरण करण्यासाठीही यांचे साहाय्य होते..

मंडपातील पावित्र्य टिकून ठेवणे महत्त्वाचे !

मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला. सात्त्विकता टिकवण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्णय घेतला.