हरितालिकापूजन भावपूर्णरित्या केल्यामुळे पूजकाला, तसेच ती पूजा सांगणार्‍या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

दोन-तीन दशकांपूर्वी हिंदु समाजात व्रते, सण-उत्सव पारंपरिकरित्या आणि उत्साहाने साजरे केले जात.

दरभंगा (बिहार) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदु राष्ट्राविषयी संपर्क अभियान

आजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे. ते प्रभु श्रीरामाची पत्नी सीतादेवी यांचे पिता होते. राजा जनक यांनी मिथिला नगरीवर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग असे तीन युगे राज्य केले. जनक हे राजा असूनही त्यांंना ऋषीपद प्राप्त झाले.

देहली आणि हरियाणा येथील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

श्रीकृष्णप्रमाणे आदर्श होण्यासाठी प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार केला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका कु. मनीषा माहुर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करोल बाग येथील उदासीन आश्रमात बालसंस्कार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये ! – सोलापूर येथे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये, तसेच मूर्तीदान ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देण्यात आले.

केरळ राज्यातील साडे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या वेढ्यात घेणारा भयावह जलप्रलय !

संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले.

सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडेआजोबा (वय ८३ वर्षे) यांचा साधनप्रवास

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सनातनमध्ये ८० हून अधिक साधक संत झाले आहेत. आपण त्यांना ‘संत’ म्हणत असलो, तरी ते त्यांच्या संपर्कातील साधकांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे.

अंनिस, तत्सम संघटना आणि पुरोगामी यांच्याकडून साजर्‍या केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त करण्यात आलेली टीका अन् त्यांचे खंडण

२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी टीका आणि बुद्धीभेद करणारी मते मांडली.

(म्हणे) ‘श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा गरजूंना वह्या आणि लेखणी अर्पण करा !’

श्रीगणेशाला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्यामागचे शास्त्र अन् त्याचे आध्यात्मिक लाभ न जाणता शास्त्रविसंगत आवाहन केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे ! – संपादक

विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !

‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात.