धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे,
सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त भावी पिढी घडवण्यासाठी ‘भारत विकास परिषद (विवेकानंद शाखा), श्री काशीपुरी वकील कॉलनी महेश समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने संयुक्तपणे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.
हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे.
‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथील ब्रिजलक्ष्मी धाममध्ये रहाणार्या मुलांमध्ये चांगल्या मूल्यांचे संवर्धन करता यावे, यासाठी ५ दिवसांच्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले.
‘सनातन संस्था’ ही अध्यात्माचा वैज्ञानिक भाषेत प्रसार करणारी संस्था आहे. सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसाराच्या निमित्त विविध ठिकाणी प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातात.
अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव ‘कृतज्ञताभावा’ने विविध आध्यात्मिक उपक्रमांच्या आधारे भारतभर साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३१ ठिकाणी प्रभु श्रीरामाला ‘रामराज्य’ येण्यासाठी साकडे घालण्यात आले आणि राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याकारणाने पालकांना आपल्या पाल्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा होईल ? असा प्रश्न पडतो. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत आहे.