एखाद्या प्रसंगामुळे अनावश्यक विचार वाढल्यास काय करावे ?

‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास येथे दिल्याप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

भक्तीमार्गात साधक प्रथम पूजापाठ करतो. तेव्हा कुणी म्हणते, ‘‘स्थुलातील पूजा काय करतोस ? भगवंत तर सूक्ष्म आहे ना ? पूजेऐवजी मानसपूजा कर.’’ नंतर मानसपूजेत मनाने मूर्ती ताम्हनात घेतली, मूर्तीला स्नान घातले….

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना करावयाचे प्रयत्न !

‘काही शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी, तसेच आजारपण यांमुळे ज्यांना समष्टी साधना करणे शक्य नसेल, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच साधना आणि सेवा करावी. घरातील नित्य कर्मे करतांना होणा-या चुका लिहून ठेवाव्यात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घ्यावे.

साधकांनो, ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे’, हे जाणा आणि नियमितपणे आढावा देऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.

साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आणि लाभ !

आपली साधना ही गुरुकृपायोगानुसार असल्याने साधनेमध्ये गुरुरूपातील संतांच्या मार्गदर्शनाला किंवा त्यांनी दिलेल्या साधनेच्या दिशेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आहे. या संदर्भात काही सूत्रे पुढे दिली आहेत.

समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातनच्या साधकांना व्यष्टी साधनेसमवेतच समष्टी साधनाही करायला शिकवतात. ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर साधनेची ही दोन्ही अंगे आत्मसात् करणे आवश्यक आहे; कारण ईश्वर हा सर्व जगाचाच कारभार बघत असतो.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’

मायेच्या मगरमिठीतून सुटायचे कसे ?

आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ

संतांचे वाङ्मय आणि चरित्र यांचा अभ्यास करण्याचे महत्त्व

संतांचे वाङ्मय आणि संतांच्या चरित्राचा ग्रंथ साधकाने जवळ ठेवला, घरी ठेवला, डोक्याखाली घेऊन झोपला किंवा त्याचा थोडासा अभ्यास करून त्यानुसार लगेच कृती केली, तर त्याच्यातील चैतन्याने साधकामध्ये आमूलाग्र पालट होऊन त्याचेही चरित्र घडते, असे मला गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवायला आले.

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.