‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूचे विश्‍लेषण आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी करावयाचे प्रयत्न

‘ईश्‍वराने पंचतत्त्वांपासून प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी शरीरप्रकृती निर्माण केली आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटींहून अधिक आहे. त्यातून एकसारख्या शरीरयष्टीच्या दोन व्यक्ती शोधूनही सापडत नाहीत.

भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

‘साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

कृतज्ञताभाव

‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणा-या ईश्वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे

देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’

साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘मला काही कौटुंबिक अडचणी आल्यावर ‘तुला व्यवस्थित संसार करता आला नाही’, असे काही जण तोंडावर, तर काही जण पाठीमागे मला बोलत असत. त्या वेळी मला वाईट वाटत असे.

श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना देहली येथील साधक श्री. कार्तिक साळुंके यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

मला सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (पू. काका) यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करण्याची सेवा मिळाली. त्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना स्वतःला झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

ईश्‍वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया !

‘विचार’ या शब्दाची फोड ‘वि’ म्हणजे विचरण आणि ‘चार’ म्हणजे चार देह अशी होते. चारही देहांत वेगवेगळे विचरण करतात, तेे विचार. साधनेमुळे एकेका देहाची शुद्धी चालू होते. मनोलय, बुद्धीलय झाल्यानंतर चारही देहांतील विचरण करणारे विचार एकच असतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले.