रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या भेटीच्या वेळी मान्यवरांना आलेल्या अनुभूती

मी माझ्या भावासमवेत श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजप (उपाय) करत होते. त्या वेळी मला चित्रातील श्रीकृष्ण सजीव झाल्याप्र्रमाणे दिसू लागला. श्रीकृष्ण अतिशय सुंदर दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानेही माझ्याकडे पाहिले.

गुणसंवर्धन

व्यक्तिमत्त्व विकास करणे म्हणजे स्वतःत गुणांची वृद्धी करणे होय ! गुणांच्या विकासामुळे व्यक्ती सर्वगुणसंपन्न होऊन तिची ईश्‍वराकडे वाटचाल होऊ लागते.

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षणवर्गामुळे आणि दत्ताच्या जपामुळे घरात आनंद अनुभवता येणे !

गेल्या २५ वर्षांत आम्हाला जे जमले नाही, ते साधना समजल्यामुळे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे साध्य झाले. – श्री. प्रकाश कोंडसकर (धर्माभिमानी), उगवता लावगणवाडी, जिल्हा रत्नागिरी.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर, साधक, नामजपाची खोली यांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मी ४ वर्षांनंतर आश्रमात गेले होते. पूर्वीपेक्षा आश्रमातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे मला जाणवले. आश्रमातील काही साधकांकडे पाहिल्यावर ‘त्यांचे वय वाढूनही ते पूर्वीप्रमाणेच तरुण दिसत आहेत’, असे मला वाटले.

कलियुगापूर्वीच्या युगांतील खरे गुरु, कलियुगातील बहुतांशी भोंदू गुरु आणि गुरुकृपायोगाचे महत्त्व !

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत खरे गुरु होते. त्यांच्या वाणीत चैतन्य होते आणि संकल्पात शक्ती होती. त्यामुळे शिष्याने गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्यावर किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यावर त्याची प्रगती होत असे.

देवतांच्या मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?

मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्‍चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.

गुरुकृपायोगात सांगितलेल्या अष्टांग साधनेतील घटकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेत महत्त्व !

ईश्वरप्राप्तीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना करतांना पुढील ८ टप्पे येतात – नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृती. याविषयी टप्पयांच्या क्रमाविषयी पुढील लेखात पाहूया.

भावनाशीलता या दोषावर मात करण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन

एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होऊन रडू येते. तेव्हा मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय (खर्च) होते. याचा परिणाम सेवेवर होऊन सेवेचा कालावधी अल्प होतो.

सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती

१. सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांतील भेद १ अ. सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असणे, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्‍वरेच्छेला प्राधान्य दिलेले असणे : ‘सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असते, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्‍वरेच्छेला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे सकाम साधना करून देवतांना प्रसन्न करणारा भक्त त्याच्या इच्छेनुसार संबंधित देवतांकडून वर प्राप्त करून घेऊ शकतो. याउलट निष्काम … Read more