भीषण रेल्वे अपघातातून केवळ गुरुकृपेनेच रक्षण होण्यासंदर्भात श्री. श्याम राजंदेकर यांना आलेली अनुभूती
गुरुमाऊलींनी माझ्या जिवावरचे संकट टाळण्यासाठी काय नियोजन केले, हे लक्षात येताच कोटी कोटी वेळा कृतज्ञता वाटली आणि माझ्यात शरणागत भाव निर्माण झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
