श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले श्रीरामजन्मभूमीवरील रामललाचे दर्शन !
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत काही साधकांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला भेट देऊन तेथील रामललाचे भावपूर्ण दर्शन घेतले.
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत काही साधकांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला भेट देऊन तेथील रामललाचे भावपूर्ण दर्शन घेतले.
‘पूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने ‘ऑनलाईन पोर्टल’ (संकेतस्थळ) चालू केले आहे. त्या ‘पोर्टल’मध्ये तणाव मुक्तीविषयी लेख लिहिण्याची संकल्पना, तसेच अन्य काही मजकूर सनातन संस्थेच्या लिखाणाप्रमाणेच आहे.
सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आदेशानुसार सनातन संस्थेच्या वतीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान दिले.
साधकसंख्येचा विचार केल्यास सध्या पुरुषांसाठी वापरण्यात येणार्या ४०० आणि महिलांसाठी वापरण्यात येणार्या ६०० अशा एकूण १ सहस्र सायकलींची आवश्यकता भासणार आहे.
श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, आपल्या प्राणांचे बलीदान दिले, त्यांचे स्मरण करण्याचा हा क्षण आहे.
हिंदु राष्ट्रवाद ही आमची लौकिक जीवनातील मूलभूत धारणा आणि सिद्धांत आहे. हा राष्ट्रवाद आपण प्राप्त केला पाहिजे. मानव म्हणून जीवन व्यतीत करण्यापूर्वी आपण एक राष्ट्र म्हणून जीवन जगले पाहिजे.
पाकिस्तानातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचा कार्यात प्रत्येक हिंदूने स्वतःचे योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य राजस्थानमधील निमित्तेकम या संस्थेचे अध्यक्ष श्री. जय आहुजा यांनी केले.
‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झालेल्या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे उद्घाटन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘लोकमान्य टिळक यांच्या जयंती’चे औचित्य साधून २३ जुलै या दिवशी सावंतवाडी येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘शौर्यजागृती’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
रामनाथी (गोवा) आश्रमातील वाढत्या कार्याचा आवाका पहाता विविध प्रकारचे साहित्य, उदा. धान्य, फर्निचर, बांधकाम आणि देखभाल-दुरुस्तीची सामुग्री इत्यादी ठेवण्यासाठी तेथील जागा अपुरी पडत आहे.