साधनेद्वारे आत्मबलळ जागृत करून ‘नवीन भारता’च्या निर्माणासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून २५ जुलै या दिवशी ‘वर्तमानकाळातील स्थितीमध्ये पत्रकारांमधील वाढता तणाव आणि उपाययोजना’ याविषयावर पत्रकारांसाठी ऑनलाईन ‘पत्रकार संवादा’आयोजित करण्यात आला होता.
