बेळगाव येथील सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) नीलकंठ अमृत दीक्षित (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !

सनातन संस्थेचे ८७ वे संत पू. (डॉ.) नीलकंठ अमृत दीक्षित (वय ९२ वर्षे) यांनी २७ जुलैला रात्री ९.३५ वाजता येथील त्यांच्या रहात्या घरी देहत्याग केला.

घटनेतील ‘सेक्युलर’ शब्द हटवून भारताला घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र घोषित करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘ऑनलाईन अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होणार असून ते सर्वांसाठी खुले असेल.

३० जुलैपासून ‘ऑनलाईन नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’

या वर्षी कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष अधिवेशन घेण्यास मर्यादा असल्यानेे यंदाचे ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे.

‘स्वतःच्या चल आणि अचल संपत्तीचे ‘सत्पात्रे दान’ व्हावे’, या हेतूने ती सनातन संस्थेला दान करण्यास इच्छुक असल्यास आपल्या हयातीत अर्पण करा !

सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांत अर्पण देतात. बरेच जण स्वतःची चल (धन, सोने, वाहने इत्यादी) आणि अचल (घर, ‘फार्म हाऊस’, दुकान, मोकळी जागा (प्लॉट), शेतभूमी आदी) संपत्ती सनातन संस्थेला देण्याची इच्छा व्यक्त करतात.

प्रसिद्धी ज्योतिर्विद्यावाचस्पति श्री.श्री. भट यांचे निधन

‘महाराष्ट्र ज्योतिष परिषदे’चे संस्थापक आणि प्रसिद्ध  ज्योतिर्विद्यावाचस्पति श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे २५ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

तिबेटला ‘स्वतंत्र देश’ म्हणून समर्थन द्या !

भारताने आता बचावात्मक पवित्र्यातून आक्रमक पवित्र्यामध्ये येणे आवश्यक आहे. चीनने गिळकृंत केलेल्या तिबेटला ‘स्वतंत्र देश’ म्हणून समर्थन देऊन भारताने त्याचा आरंभ करावा.

साधनेद्वारे आत्मबलळ जागृत करून ‘नवीन भारता’च्या निर्माणासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून २५ जुलै या दिवशी ‘वर्तमानकाळातील स्थितीमध्ये पत्रकारांमधील वाढता तणाव आणि उपाययोजना’ याविषयावर पत्रकारांसाठी ऑनलाईन ‘पत्रकार संवादा’आयोजित करण्यात आला होता.

भक्तीतील शक्ती !

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

धर्मप्रसाराच्या व्यापक सेवेसाठी स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्स यांची आवश्यकता !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचे ध्येय बाळगून कार्य करत आहेत.

अन्नाची नासाडी टाळा आणि पर्यावरण वाचवा !

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते.