राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेच्या दिनी आपल्या बहिणीला कपडे, दागिने आदी अशाश्वत भेटवस्तू देण्याऐवजी चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणा-या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

बर्मिंघम (ब्रिटन) येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल स्पर्धे’मध्ये भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी यांनी १० सहस्र मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवले. प्रियांका गोस्वामी यांनी, ‘मी माझ्या यशाचे श्रेय भगवान श्रीकृष्ण आणि माझे कुटुंब यांना देत आहे. त्यांच्याखेरीज मी हे यश प्राप्त करू शकले नसते’, असे म्हटले आहे.

सनातनच्या आश्रमांत सोलापुरी चादरी, प्लेन (नक्षी नसलेल्या) बेडशीट्स आणि टर्किश टॉवेल्स यांची आवश्यकता !

‘संपूर्ण विश्वात अध्यात्मप्रसाराचे आणि मानवजातीच्या उद्धाराचे अविरत कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणारे यांची आवश्यकता !

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करा !

‘सध्या वातावरणात रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्री निद्रावस्थेत असतांना हे आवरण वाढते. तसे होऊ नये; म्हणून साधकांनी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी पुढील कृती करावी.

जगभरातील तापमानात वाढ आणि त्याचे परिणाम !

सध्या जगभरातील बहुतांश शहरांच्या पार्‍याने चाळीशी पार केली आहे. वाढत्या हरितवायू उत्सर्जनामुळे जगभरातच तापमान वाढले आहे. ‘नासा’ने (‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने) काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अवकाशातून घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रांमध्येही पुष्कळ मोठा पालट दिसत आहे. अलीकडे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये या वसुंधरेचा रंग अतीउष्णतेने लाल झालेला दिसत आहे. या संदर्भात पर्यावरणतज्ञ वेळोवेळी चिंता व्यक्त करत चेतावणी देत … Read more

केरळमधील कम्युनिस्टांचा अजब साम्यवाद !

केरळमध्ये सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाचे सरकार आहे. वर्ष १९५६ मध्ये भारतीय संघराज्यातील केरळ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि १९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…

नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी केली !

नागदेववाडी येथील ग्रामस्थ दीप अमावास्येला ‘गटारी अमावास्या’, असे म्हणत असत. हा अपप्रचार आहे हे लक्षात घेऊन येथील ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी गावात या सणाविषयीचे धर्मशास्त्र सांगून याविषयी जागृती केली.

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही ! – जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते ब्रॅड पिट

वाराणसीसारखे स्थान मी जगात अन्यत्र कुठे पाहिले नाही. मी आतापर्यंत जेवढे विश्वभ्रमण केले, त्यामध्ये या शहराला माझ्या मनात विशेष स्थान आहे, असे वक्तव्य जगप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते आणि चित्रपट निर्माते ब्रॅड पिट यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने तेलंगाणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

केवळ श्री गुरूंमध्येच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासारखे दिव्य कार्य करण्याची क्षमता असते. श्री गुरूच आपल्याला सर्वाेच्च ज्ञान प्रदान करू शकतात. हिंदु म्हणून आज आपण गुरुस्थानाचे रक्षण करून त्यांचा सन्मान राखला पाहिजे.