वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराज, प्रकाश दासजी महाराज आणि प्रकाश नारायणजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराज, प्रकाश दासजी महाराज आणि प्रकाश नारायणजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.
गोमंतक ही परशुरामभूमी आहे. या भूमीचा गायीशी थेट संबंध आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोवा राज्यातील एक विशेष गोष्ट मी सांगतो. येथे सनातनची शुद्ध अशी संस्था कार्यरत आहे, ती म्हणजे सनातन संस्था.
तुम्ही देशाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावर पुढे घेऊन जात आहात. अत्यंत आवश्यक आणि कुणीही न करत असलेले हे कार्य तुम्ही करत आहात.
सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
गोव्यात हिंदु संस्कृती आणि मंदिरे टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या सौंदेकर राजघराण्याचे वंशज सवाई श्री श्री मधुलिंगनागेश राजेंद्र वडियार यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील चालणारे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले.
मी सनातन संस्थेला मागील २५ वर्षांपासून ओळखत आहे. जेव्हा देवद (पनवेल) येथे सनातनचा आश्रम बांधण्याचे काम चालू होते, तेव्हापासून आम्ही संस्थेचे कार्य बघत आहोत. आज सरकारने सनातन संस्थेला समवेत घेऊन महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत संस्कृती-संवर्धनाचे कार्य करायला हवे; कारण
सनातन संस्था आणि आश्रम यांचे अभूतपूर्व कार्य पाहून आणि आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान मिळाल्याने मी भरून पावलो. निष्काम कर्म कसे करावे, याविषयी आश्रमातील साधकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे मला आत्मिक समाधान मिळाले. आश्रमातील सेवा सात्त्विक पद्धतीने केल्या जातात, ते पाहून मी प्रभावित झालो….
आश्रम पाहिल्यानंतर मान्यवरांनी ‘आम्ही सर्व जण एकाच कॉलनीमध्ये (संकुलात) रहातो. तिथे आमच्या घरांपैकी एका घराला तुम्ही तुमचा आश्रम करा. यासाठी आम्ही शक्य तेवढे साहाय्य करू, असे सांगितले.
जर महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या पवित्र भूमीत देवाच्या कृपेने पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल.