मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. राजेश पारधी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे

मी सनातनच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण आश्रम बघून सनातनचे कार्य जाणून घेतले, तेव्हा ‘सनातनचे कार्य विशाल आणि अवर्णनीय आहे’, असे माझ्या लक्षात आले. याचे वर्णन करायला मी पामर आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पुष्कळच चांगला आहे. ‘आश्रम म्हणजे एक मंदिरच आहे’, असे मला वाटले. आश्रम म्हणजे रामाचा दरबार आहे. येथे श्रीरामाचेच राज्य आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘आजच्या काळातही जप-तप करून नकारात्मक ऊर्जा (negative energy) नष्ट होते’, असे वाटते.

पं. निषाद बाक्रे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहे. पं. निषाद बाक्रे यांनी २२ ऑगस्ट २०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांची भेट घेतली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमात आल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ शांती जाणवली आणि आतून पुष्कळ चांगले वाटले. मला एक सकारात्मक ऊर्जा आपोआपच मिळत गेली. आश्रम स्वतःच अध्यात्माचे एक ज्ञानकेंद्र आहे. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील वातावरणात पावित्र्य असल्याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर माझ्या मनाची प्रसन्नता वाढली.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात मला पुष्कळ चांगले वाटले. येथील व्यवस्थापन आणि कार्य अतिशय शिस्तबद्ध आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला अनुभवायला मिळाले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे जे दैवी कार्य चालले आहे, ते काही सर्वसाधारण कार्य नाही.’ येथे आल्यानंतर माझ्या रोमारोमांत दैवी शांती देणारे दिव्य चैतन्य ओतप्रोत भरले गेले.’