गुणसंवर्धन

व्यक्तिमत्त्व विकास करणे म्हणजे स्वतःत गुणांची वृद्धी करणे होय ! गुणांच्या विकासामुळे व्यक्ती सर्वगुणसंपन्न होऊन तिची ईश्‍वराकडे वाटचाल होऊ लागते.

कलियुगापूर्वीच्या युगांतील खरे गुरु, कलियुगातील बहुतांशी भोंदू गुरु आणि गुरुकृपायोगाचे महत्त्व !

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत खरे गुरु होते. त्यांच्या वाणीत चैतन्य होते आणि संकल्पात शक्ती होती. त्यामुळे शिष्याने गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्यावर किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यावर त्याची प्रगती होत असे.

गुरुकृपायोगात सांगितलेल्या अष्टांग साधनेतील घटकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेत महत्त्व !

ईश्वरप्राप्तीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना करतांना पुढील ८ टप्पे येतात – नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृती. याविषयी टप्पयांच्या क्रमाविषयी पुढील लेखात पाहूया.

भावनाशीलता या दोषावर मात करण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन

एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होऊन रडू येते. तेव्हा मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय (खर्च) होते. याचा परिणाम सेवेवर होऊन सेवेचा कालावधी अल्प होतो.

‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूचे विश्‍लेषण आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी करावयाचे प्रयत्न

‘ईश्‍वराने पंचतत्त्वांपासून प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी शरीरप्रकृती निर्माण केली आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटींहून अधिक आहे. त्यातून एकसारख्या शरीरयष्टीच्या दोन व्यक्ती शोधूनही सापडत नाहीत.

भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

‘साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

कृतज्ञताभाव

‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणा-या ईश्वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘मला काही कौटुंबिक अडचणी आल्यावर ‘तुला व्यवस्थित संसार करता आला नाही’, असे काही जण तोंडावर, तर काही जण पाठीमागे मला बोलत असत. त्या वेळी मला वाईट वाटत असे.

साधकांना भावविश्‍वात नेणारे भावसत्संग !

भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणा-या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का असेना, भावस्थितीची अनुभूती घेतो. साधकाच्या अंतर्मनातील विचार प्रतिक्रिया, तसेच स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे विचार बाहेर पडू लागतात.