नमस्काराची योग्य मुद्रा केल्याने अभ्यासात सुधारणा होणे, तसेच मनःशांती मिळत असल्याने मित्रांनाही तसे करण्यास सुचवणे
मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो.
मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो.
सध्या देशात भगव्या आतंकवादाच्या खोट्या नावाखाली हिंदूंची छळवणूक केली जात आहे. सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी हे सनातनवरील संकट नसून संपूर्ण हिंदु समाजावरील संकट आहे. हिंदु समाज विखुरण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ते फार काळ टिकणार नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. देशातले तरूण हे नीतिमान आणि सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर अन् मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं..
सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. राजस्थानातील मेडता येथे त्यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि त्या ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती मधील स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली..
आपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते…
काही साधक चुका होतील, या भीतीमुळे एखादी सेवा करण्यास किंवा एखाद्या सेवेचे दायित्व घेण्यास कचरतात. काही साधक मला हे जमणार नाही, असा चुकीचा ग्रह मनाशी बाळगतात; त्यामुळे क्षमता असूनही त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा करणे जमत नाही.
शिमला, हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरच्या संदर्भात येथील भक्तांची श्रद्धा आहे की, येथील देवीच्या मूर्तीला घाम आल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते..
अल्मोडा जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत..
अणूपेक्षाही संगीतातून उत्पन्न होणार्या नादलहरी अधिक सूक्ष्म असतात. त्यांचा वातावरण आणि मनुष्य यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो.
ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास..