फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीताची धून वाजवल्यावर साधक-श्रोते, वादक, वाद्य (गिटार), तसेच पक्षी आणि प्राणी यांवर नकारात्मक परिणाम होणे; पण त्यांनी संतांच्या भजनाची धून वाजवल्यावर त्या सर्वांवर सकारात्मक परिणाम होणे

रतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने सत्त्वगुणी भजनाची धून वाजवल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा चाचणीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

आगामी भीषण काळाला सामोरे जाण्यासाठी प्रथमोपचार शिका !

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे.

गंभीर स्थितीतील रुग्णासाठी वापरावयाची AB-CABS पद्धत

गंभीर स्थितीतील रुग्ण म्हणजे कोणत्याही कारणाने हृदयक्रिया-श्‍वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्यवस्थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्ण. अशा रुग्णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्य’ करतांना प्रथमोपचारकाने  AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्त ठरते.

पुणे येथील ह.भ.प. वेदमूर्ती पुं.वि. हळबेगुरुजी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेचे कार्य यांचे वर्णिलेले काव्यात्मक माहात्म्य !

३.३.२०१८ या दिवशी पुणे येथील ह.भ.प. वेदमूर्ती पुं. वि. हळबेगुरुजी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी आश्रमात कीर्तनही सादर केले. त्यानंतर त्यांनी केलेले काव्य पुढे दिले आहे.

कल्याण येथील ऐतिहासिक त्रिविक्रम देवस्थान आणि हिंदूूंना एकसंध ठेवणार्‍या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व !

संस्कारामुळे गुणांची वृद्धी आणि दोषांचा क्षय होतो आहे हे माहीत असल्याने अनेक आक्रमणांना तोंड देत सनातन हिंदु संस्कृती टिकून आहे.

देवद (पनवेल) येथील युवा साधक प्रशिक्षण शिबिर

साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी साधना तळमळीने करणारा असतो. म्हणूनच आपल्यात साधकत्व येण्यासाठी गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी युवा शिबिरार्थींना केले.

बॉम्बे, औरंगाबाद यांसारखी परकियांची असात्विक नावे पालटून मुंबई, संभाजीनगर यांसारखी भाषा, राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान जपणारी नावे नगरांना देण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी

प्राचीन काळी नगरांची (शहरांची) नावे तेथील ग्रामदेवता, पराक्रमी राजे आदींच्या नावांवर आधारित होती. त्यामुळे नगरांची नावे सात्त्विक होती. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी भारतावर परकियांची आक्रमणे होऊ लागली. तेथील काही भूभागांवर इस्लामी राजवटीस आरंभ झाला.

आरोग्यप्राप्तीसाठी प्रतिदिन उन्हाचे उपाय करा ! (अंगावर ऊन घ्या !)

आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणा-या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता पुष्कळ उणावली आहे.