संगीताचा सराव कसा करावा ?
‘संगीत ही ईश्वराची देणगी आहे. ‘ज्याच्यावर देवाची कृपा आहे, तो गाऊ शकतो’, असे म्हटले जाते; परंतु ईश्वराने सर्वांना स्वतःच्या क्रियमाणाने स्वतःचे स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली आहे.
‘संगीत ही ईश्वराची देणगी आहे. ‘ज्याच्यावर देवाची कृपा आहे, तो गाऊ शकतो’, असे म्हटले जाते; परंतु ईश्वराने सर्वांना स्वतःच्या क्रियमाणाने स्वतःचे स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली आहे.
वृंदावन येथील महामंडलेश्वर कापालिक स्वामी बालयोगेश्वरानंद गिरीजी महाराज (औघड) यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सनातन संस्थेच्या वतीने सैदपूर (वाराणसी) येथील आर. जे. पी. विद्यालयामध्ये एक दिवसीय साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले.
धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !
हिंदु राष्ट्र-स्थापनेतील विविध अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांना विविध कारणांमुळे होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘गरूड पंचाक्षरी याग’ करण्यात आला.
१० सप्टेंबर २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथे ‘जन्मतःच अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे बालसंत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याचे सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले.
‘सनातनच्या नावाखाली समाजामध्ये खंडणी गोळा करणे, खोटी पावतीपुस्तके छापून त्याद्वारे अर्पण गोळा करणे, सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने अधिक किमतीला विकणे, यांसारखी दुष्कृत्ये काही समाजकंटक करत असल्याचे लक्षात आले आहे.
नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी या २ तिथींच्या दिवशी महाचंडीयाग झाला. या वेळी श्री दुर्गादेवीचे षोडशोपचार पूजन, कुंकूमार्चन, तसेच सप्तशतीच्या १३ अध्यायांचे पठण करत आहुती देण्यात आल्या.
वर्ष १९८६ नंतर धर्मांधांनी काश्मीरमधील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मंदिरांची देखभाल करणा-या अनेक हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पलायन करावे लागले होते. सद्य:स्थितीत त्या मंदिरांचे केवळ ढाचे शेष राहिले आहेत.
गुरुदेवांनी माझ्या जन्माचे सार्थक केले. मला काहीच येत नव्हते. सनातन संस्थेत येण्यापूर्वी मला ‘अमुक मिळावे, तमुक मिळावे’, अशा व्यावहारिक इच्छापूर्तीसाठी मी पुष्कळ कर्मकांड केले;