मेदी (वसई) येथील सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या साधना शिबिरात उपस्थितांचा साधनारत होण्याचा निर्धार
मेदी (वसई) येथील सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या साधना शिबिरात उपस्थितांचा साधनारत होण्याचा निर्धार केला.
मेदी (वसई) येथील सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या साधना शिबिरात उपस्थितांचा साधनारत होण्याचा निर्धार केला.
दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी रचला. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी याचे लिखाण केले.
सनातन संस्थेच्या ४५ व्या समष्टी संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला (शनिवार, १ फेब्रुवारी या दिवशी) सकाळी १०.५० वाजता देहली येथील एका रुग्णालयात देहत्याग केला.
साधारणतः वयाच्या १४ व्या वर्षापासून मला सतत वाटत असे, ‘आपल्याला घरात (संसारात) राहायचे नाही, तर कुठेतरी तीर्थक्षेत्री, धर्मस्थळी किंवा अज्ञातस्थळी जायचे आहे.’
सनातनच्या आश्रमात ३१ जानेवारीला ‘साधना शिबिरा’चा शुभारंभ करण्यात आला. सनातन संस्थेचे जिज्ञासू आणि हितचिंतक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कामाक्षीपालया भागातील धनंजय पॅलेस येथे कर्नाटकच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांसाठी १८ आणि १९ जानेवारी असे दोन दिवस ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ घेण्यात आले.
प.पू. भक्तराज महाराज (बाबा) हे गृहस्थाश्रमी असूनही अंतस्थ योगीराजच होते ! साधक आणि भक्त यांचा उद्धार करण्यासाठी बाबा अवतरले.
शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पोटात ‘भूत कण’ (घोस्ट पार्टिकल) आढळले आहेत. ‘जिओन्यूट्रिनोज’ म्हणून ओळखले जाणारे हे रहस्यमय कण पृथ्वीवरील पदार्थांशी क्वचित्च संयोग पावतात आणि म्हणूनच त्यांना ओळखणे जवळजवळ अशक्य होते;
‘समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रती भाव असणारे कथ्थक नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक यांनी संगीताच्या माध्यमातून साधना करत संतपद गाठले आहे’, असे सनातनच्या आश्रमात २६ जानेवारी या दिवशी झालेल्या अनौपचारिक सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घोषित केले.
सनातन संस्थेने ओळखलेले संतरत्न पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ८२ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२० या दिवशी देहत्याग केला.