दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग

मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली.

तेल किंवा तूप यांचे दिवे लावल्याने वातावरण रोगमुक्त होते ! – तज्ञांचा निष्कर्ष

‘तेल किंवा तूप यांचा दिवा लावल्याने वातावरण स्वच्छ, रोगमुक्त  होते आणि वातावरणात हलकेपणा येतो’, असे भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांमधील तज्ञांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात हिंदु धर्मानुसार आचरण करणे जगाला बंधनकारक होणार असणे आणि यातूनच हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे सर्वश्रेष्ठत्व आणि अलौकिकत्व सिद्ध होणार असणे

‘सध्या कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे. या विषाणूने सर्वांना हादरवून सोडले आहे. ‘अशा प्रकारच्या आपत्तीजनक घटनांमधून ईश्वराला काय शिकवायचे आहे ?

यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व

अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या विनंतीच्या संदर्भात मिळालेले ईश्वरी ज्ञान

३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले, ‘५.४.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून तेलाचा दिवा, मेणबत्ती, भ्रमणभाषचा दिवा (फ्लॅश लाईट), टॉर्च, कंदील इत्यादीतून प्रकाश करावा.

भारताची अधिकृत दिनदर्शिका : भारतीय सौर कालगणना

‘भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही.

मुसलमान समाज परिपक्वता कधी दाखवणार ?

कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे.

निसर्गानुकूल वर्तन करणे, हेच विश्‍वासमोरील सर्व समस्यांवरील उत्तर !

‘अध्यात्मातील ‘कर्माचा सिद्धांत’ विज्ञान मानते’; पण हे या नास्तिकांना कळत नाही. ‘जे कर्म कराल, ते भरावे लागते. ते फेडावेच लागते’, असा अध्यात्मातील कर्माचा सिद्धांत अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे.

वर्ष २०२० मध्ये येणार्‍या ‘गुरुपुष्यामृत योगां’विषयी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख आणि ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये !

या वर्षी होणा-या सर्व ‘गुरुपुष्यामृत योगां’त गुरु ग्रह मकर राशीत असणार आहे. (मकर राशीत गुरु ग्रह असणे, म्हणजे गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत असणे.) सुवर्ण खरेदी करण्यासाठी हे ‘गुरुपुष्यामृत योग’ फारसे लाभदायक नाहीत.