अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

रायपूर (छत्तीसगड) येथील शदाणी दरबार तीर्थचे नवम् पीठाधीश संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १६ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आश्रमात राष्ट्र-धर्म यांच्याविषयी करण्यात येणार्‍या विविध सेवा अन् कार्य यांविषयी संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांना सविस्तर माहिती सांगितली.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने नृत्यातील मयूर ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?, याचा केलेला अभ्यास !

नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मनुष्य जिज्ञासूच्या टप्प्याला असतांना धर्म किंवा अध्यात्म यांचे ज्ञान प्रथम बुद्धीने जाणून घेऊन त्यानुसार कृती करत गेला की, त्याची बुद्धी सात्त्विक होऊन तो प्रथम साधक, नंतर शिष्य आणि शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत पोचू शकतो.

देशात गेल्या वर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीकडून (एन्.सी.एस्.कडून) ही आकडेवारी देण्यात आली आहे

वास्तू-विक्री यंत्र

‘सध्या साधकांना त्यांची वास्तू विकतांना पुष्कळ अडचणी येत आहेत’, असे अनेक साधकांच्या उदाहरणांतून लक्षात आले. ‘वास्तु-विक्रीतील अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय असल्यास सुचव’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने वास्तू-विक्रीतील अडथळे दूर होण्यासाठी ‘वास्तू-विक्री यंत्र’ सुचवले.

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

जगभरात गेल्या १२ घंट्यांमध्ये ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिक्टर स्केल इतका तीव्र होता.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग १०)

बंडाळीच्या घटना सर्वत्रच होतील, असेही नाही; मात्र कुठेही झाली, तरी त्या काळात स्वरक्षण आणि समाजरक्षण यांसाठी कोणती कृती करावी, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख प्रसिद्ध करण्याचा उद्देश हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा नसून प्रतिकूल परिस्थितीत उद्भवणार्‍या हिंसाचाराला आळा घालून स्वरक्षण करण्याचा आहे.

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद या २ गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कुणीही नवीन विषाणूची निर्मिती करू शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणार्‍या कोरोना विषाणूपेक्षा या २ गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाःकार उडेल, अशी भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.