देवाची कृपादृष्टी राहावी आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे, यांसाठी प्रतिदिन करायच्या काही कृती !
देवपूजेमुळे आपली सात्त्विकता वाढते, आपल्या मनात भक्तीभावाचे केंद्र निर्माण होते, आपल्यावर देवतेची कृपादृष्टी होते आणि घरातील वातावरण सात्त्विक अन् प्रसन्न बनते. जो देवाला प्रतिदिन भक्तीभावाने पूजतो, तो देवाला प्रिय होतो.