हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन ( रिफ्लेक्सॉलॉजी )

आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

नम्र, निरागस आणि साधकांवर प्रेम करणार्‍या सोलापूर येथील श्रीमती नंदिनी नारायण मंगळवेढेकरआजी

आजींना बघताच माझ्या मनात ‘आजी संत झाल्या असणार’, असा विचार आला. ‘आजींकडे बघतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच चैतन्य जाणवत होते.’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

महर्षि अगस्तिलिखित साधकाची नाडीपट्टी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नाडीपट्टी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. त्यानुसार जिथे ‘नाम/नाव’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात.

द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांचे राष्ट्राविषयीचे विचार !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांनी राजधानी देहलीतून प्रसिद्ध होणार्‍या ‘मदरलॅण्ड’ या संघविचारांच्या नियतकालिकाशी केलेल्या वार्तालापाचा सारांश पुढे देत आहोत.

परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !

अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.

१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !

सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या अन्य संघटनांचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन लाभते आणि ‘स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली’, हेही कळते.

खडतर जीवन आनंदाने कंठून देवाशी अनुसंधान साधत संतपद गाठणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे ) !

देवीहसोळ (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले. त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्या साधनेला झालेला प्रारंभ, त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिल्या आहेत.

६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

प्रस्तुत लेखात ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनी आणखी पुढे जाण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत, हे दिले आहे. त्यांच्या दृष्टीने साधनेतील कोणत्या सूत्रांना महत्त्व आहे, हे या लेखात स्पष्ट होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे महत्त्व, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न, ६१ टक्के पातळी गाठल्यानंतर पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न यांविषयी आतापर्यंत लिखाण करून परात्पर गुरुमाऊलींनी सर्वांनाच योग्य दिशा दिली आहे