मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली

मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु धर्माचा प्रसार होणे आवश्यक !

हिंदु आणि त्यांच्या परंपरांवर अत्यंत विखारी असे आक्रमण भारतीय आणि पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून हिंदु नावाच्या व्यक्तींमार्फत सातत्याने चालूच आहे.

थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर चित्रे रंगवून घेतली आहेत. चित्रांमधील राम, लक्ष्मण इत्यादी व्यक्तीरेखांचे तोंडवळे आणि सर्वांचे पोषाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताची निर्मिती आणि तिची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

मन सात्त्विक अवस्थेत असतांना मुखावाटे किंवा वाद्य वाजवल्याने प्रगट होणारा नाद सात्त्विक असतो. या सात्त्विक नादालाच ‘भारतीय शास्त्रीय संगीत’, असे संबोधले जाते. संगीत ही दिव्यत्वाशी संबंधित दैवी कला असून संगीताची उपासना, म्हणजे भगवंताला केलेली प्रार्थना आहे.

दत्त

दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.

रामनामाचा १३ कोटी जप करणारे पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतली सदिच्छा भेट !

रामनामाचा १३ कोटी जप करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त बेळगाव (कर्नाटक) निवासी पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नगर येथे १९ मे या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

समर्थांची शिकवण तंतोतंत आचरणात आणणारे आणि समर्थांएवढीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे ज्येष्ठ समर्थभक्त कै. पू. सुनीलजी चिंचोलकर !

‘पू. चिंचोलकरकाका दासबोध, रामायण या किंवा अन्य विषयांवर प्रवचने करायचे. ‘त्यांनी त्यावर केवळ आध्यात्मिक निरूपण केले’, असे कधीच झाले नाही. रामायणातील प्रसंग आणि सद्यःस्थिती सांगून ते श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करत असत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात मांडून ते जागृती करत.

धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

असे सांभाळा शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ !

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ आणि आरोग्यसंपन्न रहाते.