पावसाळ्यात उगवणार्‍या रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या आहेत ! – वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे

कोकणातील रानमाळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. अत्यंत चविष्ट आणि निसर्गाची देणगी असलेल्या या औषधी रानभाज्या कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहेत, अशी माहिती येथील वैद्य मुक्तेश्‍वरी पाखरे यांनी दिली.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून मे २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून मे २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !

‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे अनेक जण मृत्यूमुखीही पडत आहेत. या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव !

संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले.

परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी (वय ८० वर्षे) !

आजींची प्रगती झाल्यावर ‘त्या नेहमी परेच्छेने वागायच्या; म्हणून देवाने त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले आणि त्यांची साधनेत प्रगती झाली’, हे माझ्या लक्षात आले.

कोरोना आजारावर योग आणि ध्यानधारणा या प्राचीन भारतीय उपचारपद्धती परिणामकारक ! – आंतरराष्ट्रीय तज्ञांचा दावा

कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी योग आणि ध्यानधारणा या २ प्राचीन उपचारपद्धती परिणामकारक असल्याचा शोध काही आंतरराष्ट्रीय तज्ञांनी लावला आहे.

‘व्यसनांधता’ सामाजिक अपराध आणि मानवाच्या सर्वनाशाचे मूळ !

‘मद्यपानास संरक्षण देणे म्हणजे मानवी अधिकारांचे किंवा स्वातंत्र्याचे संरक्षण नाही, तर पाशवी अधिकारांचे संरक्षण आहे;

सनातन संस्थेचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे प्रस्तावित ‘सौरऊर्जा प्रकल्पां’च्या उभारणीसाठी धनरूपात वा वस्तूरूपात साहाय्य करा !

आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातनचे भारतभरातील आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.

चीनवरील भारतीय संस्कृतीचा प्रभाव

चीनचे इतिहासकार, पंडित, विद्वान काही राजकारणीसुद्धा ‘हिंदुस्थान हा चीनचा गुरु’ असल्याचे मान्य करतात. वर्ष १९६२ पर्यंत चीन-भारत मैत्री अखंड होती.