हल्लीच्या काळात बळावलेल्या आजारांवरील उपाय !
मधुमेहासाठी उंबराच्या कोवळ्या पानांचा स्वरस मधासह द्यावा. त्यासमवेत जांभळाचे बी आणि शिलाजित द्यावे.
मधुमेहासाठी उंबराच्या कोवळ्या पानांचा स्वरस मधासह द्यावा. त्यासमवेत जांभळाचे बी आणि शिलाजित द्यावे.
कफ, संधीवात, आमवात, सायटिका, डोकेदुखी, सूज, ताप, त्वचारोग – बचनाग पाण्यात उगाळून त्याचा लेप द्यावा.
मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जूनच्या रात्री १० वाजता रत्नागिरी येथे देहत्याग केला. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.
परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून विश्वाचे कल्याण होणार आहे. त्यांच्याकडून सूक्ष्मातून होत असलेल्या या अद्वितीय कार्याचा स्थुलातील परिणाम त्यांच्या नियमित वापरात असलेल्या वस्तूंवर दिसून येतो. या लेखात सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.
कोरोनामुळे ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृद्धांना सांभाळण्याची समस्या. आधीच वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवण्याची मानसिकता समाजात वाढत असतांना त्यात कोरोना महामारीचे निमित्त झाले.
या शिबिरात मूलभूत जीवित रक्षण साहाय्य, हृदय-श्वसन पुनरुज्जीवन तंत्राचा वापर, सुरक्षित आरामदायी स्थिती, पाठीच्या दुखापतीमध्ये प्रथमोपचार करतांना कशी काळजी घ्यावी, त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने झोळी बांधणे, रस्त्यावरच्या अपघातामध्ये रुग्णाचे शिरस्त्राण काढणे, रुग्णाला इतरत्र वाहून नेण्याच्या विविध पद्धती, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.