परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवग्रह शांती या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या या संकल्पाचा त्यांच्यावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ४.५.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेला स्टीलचा संस्कारित डबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपायांसाठी वापरल्यानंतर त्या डब्यावर झालेला परिणाम

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित डब्यातील शक्तीची स्पंदने त्या आध्यात्मिक उपायांनंतर अल्प होऊन त्या डब्यात आनंदाची स्पंदने जाणवू लागणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या बंद डब्यात आपोआप निर्माण झालेले रवाळ कण आणि काही संतांकडील आपोआप निर्माण झालेल्या विभूती यांतील घटकांचा केलेला अभ्यास

ज्या हवाबंद डब्यात (‘हॉट-पॉट’मध्ये) रवाळ कण निर्माण झाले, त्या डब्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जेवण वाढण्यात येत होते. जेवण वाढणार्‍या साधिकेने त्या डब्याचा उपयोग वर्ष २००९ पर्यंत ३ – ४ वर्षे केला होता आणि नंतर काही कारणाने तो डबा उपयोगात आणायचे थांबवले होते.

कु. अपाला आैंधकर आणि कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकांनी नृत्याच्या वेळी केलेल्या रंगभूषेचा (मेकअपचा) त्यांच्यावर झालेला परिणाम

पूर्वीच्या काळी रंगभूषेत सात्त्विक अलंकार, सात्त्विक पोषाख, सात्त्विक केशरचना, सुगंधी पुष्पे अशा घटकांचा उपयोग केला जात असे. ‘आताची रंगभूषा केल्यामुळे नृत्य करणार्‍यावर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यातील आपोआप निर्माण झालेले रवाळ कण यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थळे आदी सात्त्विक ठिकाणांची विभूती कपाळाला लावल्याने अथवा जवळ बाळगल्याने अनेकांना आध्यात्मिक अनुभूती येतात; कारण तेथील विभूती त्या पवित्र वातावरणामुळे चैतन्यमय झालेली असते.

चित्रकार-साधिकेने ‘कलेसाठी कला’ नव्हे, ‘साधना’ म्हणून काढलेल्या सूक्ष्म चित्राची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘चित्रकार-साधिका काढत असलेल्या सूक्ष्म चित्रातील स्पंदनांमध्ये तिच्या साधनेमुळे काय पालट झाले ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला.

ग्रहणाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम

‘ग्रहणकाळात नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास लाभ होतो. ग्रहणकाळात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

ग्रहणाचा गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांवरील संतांवर झालेला परिणाम

‘ग्रहणाचा ‘गुरु’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या पदांवरील (विविध आध्यात्मिक पातळीच्या) संतांवर (टीप) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात