सतत ईश्वराच्या अनुसंधानात असलेल्या वरळी, मुंबई येथील पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी !
अखंड शरणागत भावात रहाणार्या पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी संतपदी विराजमान !
अखंड शरणागत भावात रहाणार्या पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी संतपदी विराजमान !
सनातन संस्थेत आल्यापासून मामांनी प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन केले. प्रारंभी रामनगरमध्ये मामांच्या घरी साधक येऊन त्यांनी मामांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या घरी सत्संग चालू झाला.
पू. गुंजेकरकाका म्हणाले, साधकांची साधना होऊन त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी प.पू. डॉक्टरांची पुष्कळ तळमळ आहे.
१३ सप्टेंबर २०१५ या दिवशी सनातनच्या साधिका श्रीमती मंगला खेरआजी यांनी संतपद गाठल्याची आनंदवार्ता पू. (कु.) स्वाती खाडये यांनी सर्व साधकांना सांगितली. या वेळी आजींच्या नातेवार्इकांनी त्यांच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक आणि त्यांचे सहकारी १९.११.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत हे त्यांना घेऊन पू. सौरभदादा यांना भेटण्यासाठी गेले.
राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी संतपदी आरुढ झाल्याचे दिनांक ८ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. पू. (श्रीमती) शहाणेआजी सनातनच्या ५५ व्या संत आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
सनातनच्या ३९ व्या संत (व्यष्टी संत) पू. श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढेआजी ! राहता (जि. अहमदनगर) येथे भावपूर्ण वातावरणात सन्मान सोहळा
सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याबद्दलची माहिती या लेखात मांडली आहे.
सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना संत झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आणि कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
‘अखंड भावावस्थेत असणारे, अव्यक्त भावावस्थेत साधकांमध्ये भाव जागृत करणारे, अन् नुसत्या आठवणीनेही साधकांना आधार वाटणारे सनातनचे एकमेव संत म्हणजे पू. भाऊ परब !