परात्पर गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही त्यांंच्यावर अपार श्रद्धा ठेवून ६८ वे संतपद गाठणार्या जळगाव येथील सौ. केवळबाई पाटीलआजी !
त्रेतायुगात शबरीने प्रभु श्रीरामाला प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही सतत त्याचे स्मरण केले. त्या स्मरणामध्ये आर्तता आणि उत्कट भाव होता. त्यामुळे भगवंतालाही शबरीला भेटण्याची ओढ लागली आणि रामरायांनी तिला दर्शन दिले.