पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण !
पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण छायाचित्ररूपात प्रसिद्ध करत आहोत.
पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण छायाचित्ररूपात प्रसिद्ध करत आहोत.
साधकांना साधनामार्गात मार्गदर्शन करणार्या, प्रत्येकाचे अंतर्मन जाणून त्याला साहाय्य करणार्या, प्रसंगी कठोर होऊन साधकांना घडवणार्या आणि साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आंतरिक तळमळ असणार्या सौ. अश्विनी पवार यांनी ७१ टक्के पातळी गाठून संतपद प्राप्त केले !
‘सद्गुरु सत्यवानदादा स्वत:ची सेवा कोणालाही करायला देत नाहीत. पाणी भरणे इत्यादी स्वतःच्या सेवा ते स्वतःच करतात, तसेच इतर कोणत्याही कृती ते सहजतेने करतात.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सौ. अश्विनी पवार हिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
त्रेतायुगात शबरीने प्रभु श्रीरामाला प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही सतत त्याचे स्मरण केले. त्या स्मरणामध्ये आर्तता आणि उत्कट भाव होता. त्यामुळे भगवंतालाही शबरीला भेटण्याची ओढ लागली आणि रामरायांनी तिला दर्शन दिले.
पू. आई लहानपणी आम्हाला ग्रंथालयातून देशभक्त, क्रांतीवीर आणि भक्त यांची माहिती असणारी पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यायची. प्रत्येक सुटीत आई-बाबा आम्हाला कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणायचे.
‘आम्ही साधनेला आरंभ करून एक वर्ष झाले असेल ! तेव्हा एका दिवाळी अंकात अंनिसने छापलेला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या विरोधात लिहिलेला लेख वाचला.
सोहळ्याला उपस्थित सर्वांनीच ‘अनंत आनंदा’ची अनुभूती घेतली. सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यानंतर त्यांनी, तसेच त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
उतारवयातही पू. आजींमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे. एखाद्या इमारतीच्या ४५ पायर्या चढूनही अध्यात्मप्रसार करण्याचा त्यांचा उत्साह असतो.
देवद आश्रमात वास्तव्यास असणार्या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन एक घंटा लाभला. त्या सतत आनंदी असतात. त्यांची चैतन्यमय आणि मधुर वाणी त्यांच्या संपर्कात येणार्यांना मोहून टाकते आणि आनंदाची उधळण करते.