सनातन संस्थेच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचा साधनाप्रवास
मी सर्व नामजप सोडले आणि कुलदेवतेचा नामजप चालू केला. घरातील स्वयंपाक करणा-या मावशींना, तसेच येणा-या-जाणा-या लोकांना मी नामजप सांगायला आरंभ केला.
मी सर्व नामजप सोडले आणि कुलदेवतेचा नामजप चालू केला. घरातील स्वयंपाक करणा-या मावशींना, तसेच येणा-या-जाणा-या लोकांना मी नामजप सांगायला आरंभ केला.
‘नियोजनकौशल्य आणि नेतृत्व गुण असलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांनी मुंबई अन् कर्नाटक येथील प्रसारकार्य वाढवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले.
पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सनातन संस्थेच्या समष्टी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३१ मे २०२० या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली.
साधारणतः वयाच्या १४ व्या वर्षापासून मला सतत वाटत असे, ‘आपल्याला घरात (संसारात) राहायचे नाही, तर कुठेतरी तीर्थक्षेत्री, धर्मस्थळी किंवा अज्ञातस्थळी जायचे आहे.’
संत समष्टीच्या कल्याणासाठी नामजप करू शकतात. मृत्यूनंतर त्यांना पुनर्जन्म नसतो. ते पुढील साधनेसाठी वा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात.
आजीला गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यापासून, म्हणजे मागील १५ वर्षांपासून ती पहाटे उठून मानसपूजा, नामजप, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, सारणी लिखाण, हे सर्व व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करते.
१. पू. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) ४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी मंगळुरू (कर्नाटक) येथील बालक चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले असून ते जन्मतःच संतपदावर विराजमान आहेत’, ही ऐतिहासिक घोषणा केली. मंगळुरू (कर्नाटक) येथे ५.५.२०१७ या दिवशी … Read more
गुरुदेवांनी माझ्या जन्माचे सार्थक केले. मला काहीच येत नव्हते. सनातन संस्थेत येण्यापूर्वी मला ‘अमुक मिळावे, तमुक मिळावे’, अशा व्यावहारिक इच्छापूर्तीसाठी मी पुष्कळ कर्मकांड केले;
खडतर, म्हणजे कधी कधी १० घंटे प्रवास करणे, तिकडे गेल्यावर काही कि.मी. चालत जाऊन मंदिरात दर्शन घेणे, असे त्या करतात. त्या वेळी शारीरिक त्रासही होत असतात. असे सगळे करूनही त्या आनंदावस्थेत असतात.
‘विविध दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे संत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याचे सनातन च्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले.