वेलची खाण्याचे लाभ आणि ती कुणी खाऊ नये ?

वेलची ही मानवाच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही उत्तम औषध आहे. तोंडाला दुर्गंध येणे, दातांचे संसर्ग, हिरड्यांचे आजार, तसेच तोंडातील जखमा दूर करणे यांसाठी वेलची उपयुक्त आहे.

आयुर्वेदातील औषधे आणि त्यांची समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट)

आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ?

हृदय आणि श्वसनसंस्था यांना बळ देणारी आयुर्वेदातील काही प्रसिद्ध औषधे

काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदातील काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे

सितोपलादी चूर्ण : आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते.

पावसाळा आणि दूध

पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’

आयुर्वेदाची काही सुवर्णयुक्त औषधे

आयुर्वेदामध्ये ‘रसायन’ म्हणजे ‘शरिरातील सर्व उपयुक्त घटकांना उत्तम बळ देणारे औषध.’ ही शरिराची क्षमता वाढवणारी औषधे असल्याने यांचे गंभीर दुष्परिणाम नसतात. काही महत्त्वाच्या सुवर्णकल्पांचे उपयोग येथे दिले आहेत.

तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे

१. महासुदर्शन घनवटी : ‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये कोणत्याही वयोगटामध्ये निर्धाेकपणे (बिनदिक्कतपणे) वापरता येण्यासारखे हे औषध आहे. (साभार : ‘सिद्धयोग संग्रह’ / ‘आयुर्वेद सार संग्रह’) या औषधामुळे शरिरातील तापाचे विषार मलावाटे बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते.

पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे

खोकल्यातून कफ पडत असल्यास अडुळशाचा रस मधातून घ्यावा. अडुळशाची २ ते ४ पाने धुऊन तव्यावर किंचित गरम करावीत. नंतर ती खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमध्ये वाटून आवश्यकता असल्यास थोडे पाणी घालून त्यांचा रस काढावा.

अधिक पावसाच्या प्रदेशांत निरोगी रहाण्यासाठी दिवसभरात केवळ २ वेळा आहार घ्या !

पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.

आम्लपित्त : अलीकडच्या काळातील मोठी समस्या आणि त्यावरील उपाय !

आम्लपित्ताच्या त्रासामागील कारणांचा तज्ञांच्या साहाय्याने शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपचार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीमध्ये पालट करण्याची सिद्धता हवी.