|
पुणे – जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथनात ‘ग्रहस्थितीचा विचार करता सप्टेंबर मासात अतीवृष्टी किंवा पूर यांच्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल, तसेच अतीवृष्टी किंवा भूकंप याच्यामुळे हानी होऊ शकते, असे भाकीत येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आधीच केले होते. प्रत्यक्षातही ते खरे ठरले; कारण १८ सप्टेंबर या दिवशी तैवानमध्ये झालेला मोठा भूकंप, तसेच ठिकठिकाणी झालेली अतीवृष्टी आणि पुणे येथे मध्यंतरी झालेली ढगफुटी यांमुळे जनजीवन विस्कळीत होऊन प्रचंड हानी झाली.


बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !
महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे
ईश्वरी नियोजनाप्रमाणे विश्व महायुद्ध होणार असल्याने त्याचा विचार करू नका !
आपत्काळ आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना, यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी
कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !
देशाचा राजा कायम राहील; पण ताण वाढेल आणि महामारी अन् आर्थिक संकट येणार !