साधना चांगली होण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याची आवश्यकता

ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणार्‍या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’

अतीवृष्टी आणि भूकंप यांमुळे हानी होण्याविषयीचे भाकीत खरे ठरले !

पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्‍वर मारटकर यांचे जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथन

सुंठ घालून उकळेले पाणी आंबूस झाल्यास वापरू नका !

पावसाळ्यात, थंडीच्या दिवसांत, तसेच वसंत ऋतूमध्ये (थंडी आणि उन्हाळा यांच्या मधल्या काळामध्ये) सुंठीचे पाणी प्यायल्यास आरोग्य चांगले रहाते.

तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

आपल्या जठरामध्ये पाचक स्राव स्रवत असतात. हे पाचक स्राव अन्ननलिकेत आले, तर पित्ताचा त्रास होतो. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते; परंतु …

व्यायाम कधी करू नये ?

‘ताप आलेला असतांना, तसेच ‘खाल्लेले अन्न पचलेले नाही. पोटात तसेच आहे’, असे वाटत असल्यास व्यायाम करू नये. इतर वेळी मात्र स्वतःच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करावा.’

रोपवाटिकेतून आणलेल्या रोपांची लागवड

मागील आठवड्यातील लेखात आपण ‘घरी उपलब्ध असणार्‍या बियांपासून लागवड कशी करावी’, हे पाहिले. आजच्या लेखात ‘रोपवाटिकेतून आणलेली रोपे आपल्या लागवडीत कशी लावावीत’, हे पाहू. हा लेख वाचून स्वतः अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष लागवड करून पहा !