मानस सर्व देहशुद्धी

काहीही न सुचणे, चिडचीड होणे, प्रचंड थकवा येणे. यामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर मानस सर्व देहशुद्धी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.