आश्रमात होणार्या कार्यक्रमांसाठी गालिचा आणि पायघड्या यांची आवश्यकता !
व्यासपिठावर अंथरण्यासाठी गालिचांची आवश्यकता आहे. यांसह संतांच्या स्वागताच्या वेळी घालण्यासाठी पायघड्यांचीही आवश्यकता आहे.
व्यासपिठावर अंथरण्यासाठी गालिचांची आवश्यकता आहे. यांसह संतांच्या स्वागताच्या वेळी घालण्यासाठी पायघड्यांचीही आवश्यकता आहे.
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती राजयोगी स्नान करण्यासाठी गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी झाले होते.
करसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील धान्ये आणि कडधान्ये आदी अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे. आपत्काळानंतर ईश्वरी राज्य अर्थात् रामराज्य अवतरणार आहे, असेही संतांनी आश्वस्त केले आहे.
साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे.
हिंदू मात्र जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि हिंदु राष्ट्राची मागणी अतिशय प्रभावीपणे करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले.