महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल ! – डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीमध्ये, म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये (भाद्रपद मासात) कोरोनाची तिसरी लाट येईल, असे मत महाराष्ट्र राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी चेतावणी आरोग्य तज्ञांनी २८ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात दिली.

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

भारत कोविड-१९ च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

जगात २० वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना तिसर्‍या क्रमांकावर !

जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ मासांत ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दशकांत नैसर्गिक आपत्तींत जेवढे एकूण बळी गेले, त्यापेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समोर आले आहे.

भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अभ्यासात दुसर्‍या लाटेचा सामना करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.

भयावह ‘विक्रम’ !

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्‍यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे.

‘ऑक्सिजन’चा आपत्काळ !

‘ऑक्सिजन’ या सूत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची आणि त्याला ‘बहुमूल्य’ समजण्याचीच वेळ निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी अत्यावश्यक उपाययोजनांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस यांच्या जोडीला ऑक्सिजनचाही समावेश आहे.

भारतात कोरोनामुळे जून 2021 पासून प्रतिदिन २ सहस्र ३२० जण दगावण्याची शक्यता !

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रतिदिन १ सहस्र ७५० लोकांचा, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात २ सहस्र ३२० लोक प्रतिदिन मृत्यूमुखी पडू शकतात, असे ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.

जगावरील विनाशकारी संकटे !

सध्या संपूर्ण विश्‍वात, तसेच भारतातही आपत्काळाला प्रारंभ झाला आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा संपूर्ण विश्‍वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे.

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’ने वर्तवली आहे. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलीदान द्यावे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या अहवालाला जगातील सगळे देश आणि गुप्तचर संघटना गंभीरपणे घेतात