दरभंगा (बिहार) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदु राष्ट्राविषयी संपर्क अभियान

आजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे. ते प्रभु श्रीरामाची पत्नी सीतादेवी यांचे पिता होते. राजा जनक यांनी मिथिला नगरीवर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग असे तीन युगे राज्य केले. जनक हे राजा असूनही त्यांंना ऋषीपद प्राप्त झाले.

धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या भारतीय राज्यघटनेत नाही ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

वास्तविक घटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या अथवा अर्थ देण्यात आलेला नसल्याने त्याचे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, लौकिकवाद आदी विविध अर्थ काढले जात आले आहेत.

स्वाभिमान निर्माण होण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’चे नाव त्वरित बदलावे. – गिरीष जोशी, सनातन संस्था

गुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारतव्दार’ करावे. आज अनेक देशांमध्ये पारतंत्र्याच्या खुणा पुसल्या जातात; परंतु आपल्या देशात मात्र इंग्रजाळलेले राज्यकर्ते वर्षानुवर्षे त्याच खूणा जपून ठेवतात.

रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात शासनाला निवेदन

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच बहुतांश भारतियांना होते.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा ! – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे युवक प्रभावित

सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी सोलापूर येथील ७० फूट रस्त्यावरील, इंदिरानगर येथील चौकामध्ये ८-१० युवकांना राष्ट्रध्वजाची रांगोळी अन् फटाके यांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे पटवून योग्य कृती काय करायला हवी, हे समजावून सांगितले.

मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

पिपरिया येथील भाजपचे श्री. मनोहरलालजी बँकर यांनी आयोजित केलेल्या कथेच्या कार्यक्रमातही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने धर्मशिक्षणाविषयीचे फलक, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावून जनजागृती करण्यात आली.

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले.

फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा !

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

सरकारने दबावतंत्राला बळी न पडता रोहिंग्यांना भारतातून त्वरित हाकलून लावावे यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने मुंबईतील धारावी आणि विक्रोळी तसेच नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी आंदोलने करण्यात आली.