ईश्वरी चैतन्यासाठी योग्य कपडे

अंगभर कपडे परिधान केल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो. विटलेले (रंग उडालेले), फाटलेले किंवा उसवलेले कपडे वापरू नयेत; फाटलेले किंवा उसवलेले कपडे घातल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते.

विविध प्रकारच्या धुतलेल्या अन् न धुतलेल्या नवीन आणि वापरलेल्या वस्त्रांची तुलना

धुतलेले कपडे घातल्यामुळे देवतांची स्पंदने कपडे आणि व्यक्ती यांच्याकडे आकृष्ट होतात. ही आकृष्ट झालेली देवतांची स्पंदने कपड्यांच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होतात. ही प्रक्रिया कशी होते, त्याविषयी पाहू.

कपड्यांचा रंग

प्रत्येक ऋतूत वापरावयाच्या कपड्यांच्या रंगांमागील शास्त्र ह्या लेखात मांडले आहे.

कौशेय (रेशमी) वस्त्र सर्व वस्त्रांमध्ये सात्त्विक

देवपूजेसाठी, मंगलप्रसंगी आणि सोवळ्यासाठी कौशेय (रेशमी) वस्त्र वापरतात. प्रकृतीनुसार सुती, कौशेय आणि लोकरी कपडे वापरण्याचे लाभ याविषयीची माहिती प्रस्तुत पाहूया.