सत्संग २७ : आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व
गेल्या आठवड्यात आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हा विषय समजून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व यांविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या आठवड्यात आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हा विषय समजून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व यांविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या आठवड्यात आपण उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व समजून घेतले होते. आजच्या सत्संगामध्ये आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण तसेच अक्षय तृतीया यांविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या आठवड्यात आपण अ-१, अ-२ आणि अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशा तयार करायच्या याचा सराव करून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व समजून घेणार आहोत.
सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील हायर सेकंडरी स्कूल’ या शाळेत ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवन’ या विषयावर..
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेषच होते, हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदु आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे ‘अर्बन नक्षलवाद्यां’चे षड्यंत्र विफल झाले आहे.
आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोषनिर्मूलनासह गुणसंवर्धन करण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितपणे आनंदमय जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी केले.
तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीच्या काठी असलेल्या ईरोड शहरात २१ एप्रिलपासून अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला असून हा याग १ मे पर्यंत चालणार आहे. कावेरी नदीच्या काठी श्रीसुंदरांबिका आणि त्याच्या बाजूला श्री चोळीश्वर मंदिर आहे. या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग चालू आहे.